twitter button

timepass



2 comments
I have been watching Dutch television for sometime now. Though I do not understand stuff as much, I have come to like quite a few things, ads being one of them.
One of the supermarket chains, C1000, was having a promotion-Domino Mania. I do not know what it was all about, coz I never shop there, but they made a brilliant TVC. It just catches your attention.

As mentioned on Dominodomain.com: an eye-catching 45 seconds TV commercial promoting the marketing campaign Domino Mania of the C1000 supermarket chain. The commercial combines the main character of their commercials, who causes the domino effect, with several sensational chain reactions resulting in an attractive moving story with a little touch of magic and humour.
Launched on Dutch television: March 7th 2010.




 KPN: KPN is one of the Cable, internet, digital TV service providers. They wanted to let people know that KPN is easy, fast and high quality. Guess they achieved it from this ad.




Then, there is this one....Cheering works.




This condom commercial is pretty old..everyone is seen it...but a good one.




And here is another one by Nespresso. What else!!!



Hope you have a fun time viewing these

The idiot box



2 comments
This long weekend was long due, a supposed-to-be vacation of sorts; but it turned out to be generally frustrating. First, we could not decide on a place to go to. Then we could not get last minute deals...and in the end, here we were...four days of chuttis and nowhere to go. The friday went off well, but the next three days were horrible. At home and nothing to do.

Our options were limited too....go for a walk when it is not raining, play scrabble or cards or else just talk. The last option was ruled out immediately after we started (seriously don't know why guys hate it). And after  all this, we still had all the time in the world.

So?
We decided to watch the TV.................Indian serials/entertainment stuff.

Eeeyuck!!!!!!!!!!!!!!!bad decision!!!!!!

The three of us, we were so disgusted.
Yeah three of us, me, my husband and Delulaa.

Can you believe it!!!!
Indian Television has absolutely nothing to offer.
We tried the regular communities, forums and websites. Tried to hunt for decent movies/serials..............

 All we could find, were news channels (hindi, marathi n english) broadcasting insane news in a gaudy and loud manner, serials with names like Mahek, Jyoti, Dahleez, Hum-Tum, Gutur-Gutur, Balika Vadhu, old episodes of Ekta Kapoor weepies, and some reality shows...all related to song and dance, which instantly made (and still continue to make me think) me think that:
(a) these either might be sobbies or
(b) Comedies, so bad, that you have tickle yourself to just about manage a giggle, and
(c) they would have a bunch of garishly dressed men-women scheming against one another and against a sad protagonist, hamming away to glory.

Absolutely nothing that would be entertaining enough. And the fact that these are thriving means, we have so many jobless idiots in our country and abroad watching them.................ooooff!

Frustrated...we again went out for a walk...leaving Delulaa at home. Guess she was not amused.


N worse, she had her drinks while she watched the old Ekta Kapoor's K saga episodes...by the time we came back, Delulaa had started contorting her face in what we thought was a fit and was bulging her eyes in a vain attempt to imitate the vamps in the serials. She even wore a weird costume,and even mumbled some vague hindi words.....as a tribute to sobbies. Oof!!!

Aniket, my husband, was speechless. He made her sit on the couch...n there she was rambling, "maine sharaab nahi pi hai. mere sanskar aise nahi hai." Poor chap....he was just so aghast.....n devastated....becuase from amongst the drinks that had been opened, was the last can of his favorite beer.

Never again, are we going to let her be on her own!!!!!

The only saving grace was the CID (they have a new title track...say..C, C, I, I, Jee (as in D said in a sopishticated manner), Jee). Daya's darwaza tod kick....got us out of the boredom. I mean. How ccan they manage to make such a serial....Sheer entertainment.....Oh ho ho.....Had a good laugh.

There was a time, when weddings used to be stopped for some time, till Ramayan/Mahabharat episode gets done and over with. The newer Kahani Mahabharat ki was a sad joke....n I heard some big designer had styled the artists....guys looked like they were suffering from constipation. Whats with the stubble...dont stylists understand that not all can carry'em off well...well thats a different topic altogether...do stylists in India actually know style?Am not a fashion person...but common sense can tell what looks good n what not. And the newer Ramayan had speial effects so outdated......It was not funny.

One of the shows that I do watch reruns of, is Sarabhai Vs Sarabhai...awesum show...kinda reminds you of 'Everybody loves Raymond'. they had all the elements saas-bahu fight, scheming, n stuff...but an awesumly hilarious twist to it...realistic characters, realistic clothes. Thumbs up to it. Also there was the Great Indian Comedy show on Star one, in its early days, which had awesum stuff. Will never forget Chutta man, makdi Babua, indi nursery rhymes, etc.

On a more serious note, well, gone are those days of Siddharth Basus's quiz shows (I guess now-a-days he's busy copying.....Oh sorry....adapting international best selling game shows to Indian formats), Britania quiz contest, Yeh jo Hai Zindagi...to...Kehne Mein kya harz hai (dont believe I mentioned the last one..........but it had all the laughs). Mr Sajid Khan...............we need you on Indian television. Forget your movies Sir!!

All we are left with is artificial crap......nothing thats entertaining enough.....everything that would make you wanna kill yourself with frustration. Isn't a nation with so many talented people, capable of coming up with something really unique? My question to all those in serials and television show production....does the teeny-tiny educated class n its tastes matter at all?

I am really waiting for and looking forward to a great Indian TV show, which can get me excited about watching the TV again.

---------------------------
PS: Those who might not have read my earlier posts: Delulaa is my split half...she is my mind.
PS: Have taken images of Clavin n Hobbes and CID from the internet visa google image search and they were already in public domain.

आठवणीतल्या गोष्टी: अगडमबगडम (भाग 1)



0 comments
शांताई, आम्हा नातवंडाना ही अगडमबगडमची गोष्ट बऱ्याचदा सांगायची. लहान असताना आमच्यासाठी ही होर्रोर गोष्टींमध्ये मोजली जायची. तसं पाहिल तर, ही गोष्ट, जर्मनीच्या 'रम्पलस्टिलस्कीन' नामक गोष्टीवर आधारित आहे. खरतर असं म्हणता येऊ शकेल, कि त्या गोष्टीचे, हा जणू मराठी  अनुवाद आहे. थोडे फार बदल केले आहेत. पण ओव्हरऑल ही गोष्ट ब्रदर्स ग्रिम्म च्या रम्पलस्टिलस्कीन सारखीच आहे, जी त्यांने १८१२ मध्ये 'चिल्ड्रन & हाउसहोलड टेल्स' या पुस्तकात पहिल्यांदा प्रकाशित केली.

अगडमबगडम

 फार फार पूर्वीची गोष्ट आहे ही. दूर देशाचा असतो एक राजा. तरुण, अन दिसायला जितका देखणा, तितकाच शूर-वीर. राजाला शोध असतो एका राणीचा. जी त्याच्या जोडीने राज्याचं कल्याण करू शकेल.

त्याच राज्याच्या, एका छोट्या गावात एक माणूस राहत असतो. त्याची स्वतःची  गिरणी असते.
त्याला एक सुंदर मुलगीही असते. ती त्याला गिरणी चालवण्यात मदत करत असते. पण या माणसाचे स्वप्नं असतं कि आपण खूप-खूप मोठ्ठ होयचं, खूप श्रीमंत बनायचं.  पण त्या गिरणीवाल्याला एक वाईट सवय असते. तो खूप थापा मारत असे, बढाया मारत असे, आणि असे लोकांना दाखवत असे, कि आपण कोण मोठ्ठे!.
 

तो सगळ्यांना काय थापा मारत असतो माहित आहे का? "माझी मुलगी गवतातून सोन्याचे धागे बनवू शकते हो! आता मी श्रीमंत होणार हो," असं सांगत असतो लोकांना. आधी लोक हसतात त्याला, मग समजावतात, तरीही हा काही थापा बंद करीत नाही.  हे पाहून ते चिडतात. त्याला व त्याच्या  थापांना कंटाळून गावकरी राजाच्या वाझीरांना या गिरणीवाल्याबद्दल अन त्याच्या गोष्टी जणू काही  खऱ्याच आहेत असे सांगतात. अश्या प्रकारे ही 'गवतातून सोन्याचे धाग्याची' गोष्ट राजा पर्यंत पोचते. आधी त्याचा विश्वास नाही बसत या गोष्टीवर. पण मग वाझीरांच्या सांगण्यावरून तो ठरवतो कि आपण या गिरणीवाल्याला भेटायचे. जर त्याची ही गोष्ट खोटी निघाली, तर खोटा बोलण्याचा गुन्हा केल्याबद्दल त्याला तुरुंगात टाकायचे, म्हणजे सगळ्यांना कळेल कि खोटे बोलायचे नाही.
 

या विचाराने, राजा अन त्याचे वझीर गावात येतात अन गिरणीवाल्याला  भेटतात. राजा म्हणतो, "ऐक गिरणीवाल्या! आम्हाला असे कळले आहे कि तुझी मुलगी गवतामधून सोन्याचे धागे बनवू शकते. तर आम्ही हे पारखणार आहोत. आज रात्री तिने राजमहालात यावे अन तिला जे गवत दिले जाईल, त्याचा वापर करून तिने सोन्याचा धाग्याचे रीळ बनवून आम्हाला द्यावे. तिला या कामासाठी आख्खी रात्र आहे. तिला जर हे जमलं, तर तुला बक्षिस देऊ, नाहीतर तिला तुरुंगात टाकू आणि तुझी, खोटा सांगितल्याबद्दल जीभ छाटू!" हे ऐकून गिरणीवाला व त्याची मुलगी, दोघेही घाबरतात. राजाला नाही पण म्हणता येत नाही. तो आपल्यावर किती अन्याय करतोय, म्हणून रडताही  येत नाही...कारण ही अफवा तर त्यानेच (गिरणीवाल्याने) पसरविलेली असते. करायचे तर काय आता? अशी चिंता दोघे बाप-लेकीला लागते.
 

शेवटी मुलगी म्हणते, "बाबा, मी आज रात्री महालात जाईन. तिथे रात्रभर देवाची प्रार्थना करेन.... दुसऱ्यादिवशी राजाला सगळं खरा सांगेन. मग पुढे पाहू काय होते ते. शिक्षा मिळेल ती मिळेल, पण तुमच्या या गोष्टी तरी थांबतील."

असं सांगून
गिरणीवाल्याची मुलगी राजमहालाची वाट पकडते. महालात पोचताक्षणी दोन दास्या तिला एका खोलीत घेऊन जातात. दरवाजा उघडल्यावर ती बघते, पूर्ण खोली गवताने भरलेली अन एका बाजूला एक छोटासा चरखा...सोन्याचे सूत काढायला! ती बिचारी खूपच घाबरते. दास्या गेल्यानंतर ती एका कोपऱ्यात बसून रडू लागते. 

एक फटाका फुटल्यासारखा आवाज ऐकू येतो येतो. ती एकदम दचकते अन वळून पाहते तर काय!! जणू आगीच्या चेंडू मधून एक बुटका बाहेर पडतो. अन हा बुटका दिसायला कसा असतो! जेमतेम तीन फुटाचा बुटला,  मोठे मोठे कान त्याचे, गोल-गार-गरीत मोठे डोळे, लांब टोके दार नाक, आणि चेहऱ्यावर बेरकी हास्य. या बूटक्याला एक छोटी टोक वाली दाढी पण असते, व त्याने डोक्यावर एक हिरव्या रंगाची मोठी त्रिकोणी टोपी, व अंगात हिरवे कपडे. अन पायात लाल ठिपक्यांचे मोजे आणि ब्राउन बूट घातले असतात. बिचारी मुलगी त्याला पाहून आश्चर्यचकित होते. तिच्या तोंडातून एक शब्द निघत नाही. एकदम गप्प बसून त्याला बघू लागते.


Continued on the next post: आठवणीतल्या गोष्टी: अगडमबगडम  (भाग 2)
**Please Note: images posted on the blog are in the public domain, and a result from image search on a search engine.

आठवणीतल्या गोष्टी: अगडमबगडम (भाग 2)



0 comments
 Click here to read the previous part.

मग हा बुटका त्याच्या खरखरीत आवाजात तिला सांगतो, "मला माहित आहे तू संकटात आहेस! मी तुला मदत करू शकतो. मला सांग काय त्रास आहे तुला आणि मी तुझी मदत करतो."
मुलगी आणखीनच घाबरते अन म्हणते, "मला असं काही त्रास नाही कि मला तुझी मदत लागेल"
"विचार कर, मी गेलो निघून...तर मग तू जाशील तुरुंगात आणि तुझ्या बाबाची जीभ जाईल छाटली," अशी आठवण,
बुटका करून देतो तिला. मुलगी विचारते, "तू कोण आहेस? तुला हे सर्व कसे ठाऊक?"
"ते तुला समजायची गरज नाही. ह्या गवतातून सोन्याचे धागे बनवणे गरजेचे आहे आत्ता"
"तू जादुगार आहेस का? मला तू मदत करशील का?"
बुटका म्हणतो, "मला जादू येते, होय. मी तुला मदत करेन, होय.....पण मला परत काय मिळणार होय?" "या संकटातून मला आणि बाबांना वाचाव. तुला पाहिजे ते देऊ, सोने, चांदी, कपडे, वाट्टेल ते," असे वचन मुलगी देते. "मी तुझी मदत करेन, आणि मला काय हवंय तुझ्याकडून, ते, मी, वेळ आली कि मागेन तुझ्याकडे. बघ, नीट विचार कर, नंतर 'नाही' म्हणता येणार नाही होय. नाही म्हणालीस तर जादू करेन आणि तुला त्रास देईन. खरं बोलतोय मी. ही
थट्टा नाही होय. कि खोटं नाही होय."
 

 "ठीक आहे. तुला पाहिजे तेव्हा, आणि पाहिजे ते, मी देईन. नाही म्हणणार नाही. आता मला या संकटातून सोडव".
हे ऐकल्यावर बुटका खिश्यातून एक जादूची पावडर काढतो अन तिच्यावर फुंकतो. वास येताच, मुलगी झोपून जाते.
एकदम दुसऱ्या दिवशी उठते. तर पाहते काय. सोन्याच्या धाग्यांच्या रिळांचा ढीग. तिला समजत. काल जे झाले, ते स्वप्नं नसून, खरे होते. दास्या येतात अन तिला राजा समोर नेतात. राजा अन त्याचे वझीरही आश्चर्यचकित झाले असतात. पण आज्ञा पूर्ण केल्यामुळे ते तिला तुरुंगात नाही टाकू शकत आणि तिला घरी जायची परवानगी देतात. घरी तिचे बाबा काळजीत असतात. तिला सही-सलामत पाहिल्यावर ते खुश होतात. मुलगी आपल्या बाबांना बूटक्याचा  सगळा प्रकार सांगते. थोडे दिवस जातात. बुटका काही येत नाही. म्हणून ते दोघे आणखी खुशीत राहतात.

 पण काही दिवसांने, राजाचे शिपाई येतात, मुलीला महालात घेऊन जायला. ही मुलगी काही चेटूक तर नाही करत ना? हे पहावयास, राजा ने तिला परत बोलावले असते. तीच खोली...तेच गवत...तोच चरखा आणि रात्र. आता मात्र मुलगी बुटक्याचा विचार करू लागते. बराच वेळ होतो, तो काही येत नाही. तर ती हमसून रडू लागते. आणि मग एकदम, अचानक, हवेमधून  बुटका येतो. परत तो-तिला काही हवं ते मागून घेईन या बोलीवर.....मदत करतो.
दुसऱ्या दिवशी राजा, वझीर आणि दरबारी
आश्चर्यचकित होतात. पण कोणी काही बोलू शकत नाही. राजा गिरणीवाल्याला आता महालात बोलावतो, आणि म्हणतो "तू ज्या गोष्टी सांगायच्या, त्या तर खऱ्याच आहेत.बोल तुला काय बक्षिस हवंय"
"माझ्या मुलीला तुम्ही राणी बनवा....या शिवाय मला काही नको," असं गिरणीवाला राजाला आग्रह करतो.
 

"ठीक आहे," राजा म्हणतो, आणि गिरणीवाल्याच्या मुलीचं अन राजाचं लग्न होतं. राजाला जासी राणी हवी असते, तशी ही मुलगी असते. दिसायला सुरेख, आणि न्यायवादी. दोघेही राज्याला मोठे व छान करण्यामध्ये जुंपतात.

पण काही दिवसांपासून
राणीला रात्री, नीट झोप लागत नसते....तिला बूटक्याचे स्वप्नं सारखे पडत असते, अन त्याचे शब्द, "मी, वेळ आली कि मागेन तुझ्याकडे. बघ, नीट विचार कर, नंतर 'नाही' म्हणता येणार नाही होय. नाही म्हणालीस तर जादू करेन आणि तुला त्रास देईन. खरं बोलतोय मी. ही थट्टा नाही होय. कि खोटं नाही होय" तिला सारखे आठवू लागतात. ती बेचैन होऊ लागते. अन एका रात्री, तिला आवाज येतो....फटाका फुटण्याचा आणि आगीच्या चेंडू मधून तोच बुटका बाहेर पडतो. राणी खूपच घाबरते. ती घाबरत त्याला विचारते, " काय हवंय तुला?"
बुटका हसतो, अन म्हणतो "राणी गं राणी, विसरली नाहीस ना गं मला?"
"नाही रे, नाही विसरले तुला. तुला काय हवंय, ते पटकन सांग. सोनं-चांदी-दागिने-पैसे-कपडे, काय हवय तुला?" बुटका नुसता हसतो, म्हणतो, "मला हे काही नको. पण तुला जे बाळ होईल त्याला मी घेऊन जाईन." राणी आणखीनच घाबरते..."असं काय म्हणतोयस? मी माझं बाळ नाही देणार तुला. तू दुसरा काही तरी माग". बुटका चिडतो, राणीला ओरडतो, "नाही म्हणू नकोस. मला राग आला तर तुलाच त्रास होईल. नीट विचार कर राणी, तू वचन दिले आहेस मला. मी काही दिवसांनी परत येईन आणि मग मला काय ते सांग."  


राणी बऱ्याच दिवस विचार करते. काही दिवसांनी तिला कळते कि तिला एक छोटेसे बाळ होणार आहे. सारे राज्य आनंदाने वा उत्सुकतेने बाळाची वाट पाहू लागतो. पण राणी आणखीनच बेचैन होउ लागते. कोणाला काही काळात नाही काय चिंता राणीला सतावते.
 

एके रात्री, सगळे झोपल्यावर, बुटका परत येतो, अन राणीला सांगतो "मी तुझ्या बाळाला घेऊन जाईन. मी तुला त्याच खोलीत भेटेन जिथे तूला गवता मध्ये पूर्वी बसवलं होतं.  तू मला थांबवू नकोस, नाहीतर मी जादू करून सगळं राज्य उध्वस्त करेन". राणी खूप मिन्नतवाऱ्या करते, पण बुटका नाही ऐकत आणि अद्रुष्य होऊन जातो. काही दिवसांनी राणीला बाळ होते. राजाला खूप आनंद होतो. सगळ्या राज्यात तो कौतुकाने बक्षिस वाटू लागतो.

अन एका रात्री, बुटका परत येतो. "राणी, मला माझं बक्षिस हवंय. काही झालं तरी, मी तुझा बाळ नेणार आहे".
"अरे, मी माझ्या बाळाला नीट पहिल पण नाही रे, आज नको नेउस त्याला".
"ठीक आहे. मी उद्या येतो."
राणी असते चतुर. ती विचार करते...कि आपण रात्री परत, बूटक्याशी बोलायचे अन त्याच्या डोक्यातून बाळाचे खूळ काढायचे. दुसऱ्या रात्री, बुटका त्याने सांगितलेल्या खोलीत येतो ,"राणी, मला माझं बक्षिस हवंय. काही झालं तरी, मी तुझा बाळ नेणार आहे".
राणी म्हणते, " माझ्या बाळाला नको नेउस. तुला पाहिजे ते दुसरा काहीही ने."
"नाही मला तुजे बाळच हवंय"
"तू दुसरा काही म्हणशील ते मी करेन...पण माझ्या बाळाला नको नेउस"
"ठीक आहे. मला विचार करू दे"
"बरं, तर राणी....माझं नाव सांग, आणि बाळ तुझ्याकडेच राहील. नाही सांगू शकलीस तर मी नेईन". राणी ला वाटतं, कि बरं झालं...नाव काय पटकन सांगता येईल.
ठरवलेल्या रात्री बुटका येतो...पण राणी काही त्याचं नाव नाही सांगता येत. मग भरपूर विनवण्या करून राणी एक रात्र घेते. तो बुटका तिथून अद्रुष्य झाल्यावर, राणी महालातून चूप-चाप बाहेर पडते. कुठे दिसतोय का बुटका, म्हणून त्याचा शोध घेउ लागते. तर तिला थोड्या दूर हालचाल दिसते....
पुढे जून पाहते तर कोण तरी भराभर चालत जाताना दिसतं. 
 हा बुटका कि काय, हे पाहायला ती आणखी पुढे जाते...तर खरच....बुटका जवळच्या जंगलाच्या दिशेने पळत असतो.
जंगलात पोचल्यावर....एका जुन्या झाडाच्या खाली तो शेकोटी पेटवतो आणि त्या भोवती गाऊ अन नाचू लागतो.


"नाव कसे ममं गमतीचे, अगडमबगडम छान असे
ठावूक नाही कोणाला, कळेल कैसे राणीला
राणीचा त्या बाळाला आणीन मी येथे.


 हे गाणे तो त्याच्या भयानक खरखरीत आवाजात गात असतो. राणी सगळं लांबून पहात असते अन ऐकत असते.  बूटक्याचे नाव कळल्यावर ती खूप खुश होते. परत महालात जावून आरामात झोपते. दुसऱ्या रात्री बुटका परत येतो आणि ठरवलेल्या खोलीत भेटतो, आणि म्हणतो, "राणी गं राणी, सांग माझे नाव काय....नाहीतर तुझ्या बाळाला मी नेतो!"

राणी म्हणते "तुझा नाव.......रघु, कि बाळू कि राम कि श्याम कि राघव कि माधव?"
बुटका खूप खुश होतो. राणीला आपलं नाव ओळखता येत नाही, ह्याचा त्याला आनंद होत असतो, "यातलं एक पण नाही....दे तुझ्या बाळाला माझ्याजवळ"


मग राणी म्हणते, "थांब रे जरा
अगडमबगडम! होय, तुझा नाव आहे ना ते-अगडमबगडम!"
राणीने आपलं नाव ओळखलं, हे समजल्यावर,
अगडमबगडमला धक्काच बसतो. 
अन त्याला खूप-खूप राग येतो. तो ओरडतो, "तू माझं नाव ओळखलस!!! तू माझं नाव ओळखलस!!!" असं म्हणता म्हणता तो तयाचा पाय जमिनीवर जोरात आपटतो आणि काय होतं!! अबबब एक मोठी दरी तयार होते, आणि त्यात अगडमबगडम पडतो....तो पडल्यावर, तो खड्डा एकदम बंद होतो....जणू काहीच झाले नाही असे.

राणी पण सुटकेचा श्वास सोडते आणि कानाला हात लावते...खोटे बोलायचे नाही, लपवायचे नाही, आणि अनोळखी लोकांकडून काद्धी मदत घ्यायची नाही.
newer post older post

Recent Comments

Search This Blog