twitter button

General chit-chat



0 comments
Past few days have been crazy.
The weather here is getting better with each passing day, but back home, the heat is ever so powerful.
Add to that, the news that have been doing rounds.
The most popular one: Mayawati and her Rs 2 Crore worth money garland.......
Well, I had heard that diamonds are the girls' best friends........now I know.....money is the bosom buddy!!!
N then there was the talk about her statues.......
Well, thats narcissism at its peak, really.
A. She has really not achieved anything to get those (statue/s) done.
B. Secondly, she is not even presentable enough for anyone to look at them.
N yeah, she had to pay some compensation to people...guess she used the fund to build those statues (could be possible, dunno how political minds work)....so poor dear doesn't have it......money, I mean.

Another news that befuddled me was the Muslim-dalit quota approval.According to what I understood from a chat on the topic on IBN Lokmat channel...this quota was for the dalit category of Muslims in the country........Man, I was not aware that they too have castes.....
Its a sad joke for those few deserving.
What annoys me is the fact that even though we may say that castism is a thing of past today, it is not true.
Whn I was in junior college, I had a few so called friends who would use the words "तुम्ही ब्राम्हण, you used to do this and that". I was 16 then and I had this need to belong to a group. I sat quietly and took it all.
But it made me realise how dumb they were...so good thing.

Later on while taking admissions for a post graduate course, I came across so many quotas.....Man!It killed me. People with lesser grades than me, could get into a good colleges because of these caste/community specific quotas. I was a changed person after that.

But no issues....now I don't feel guilty for liking other countries better than my own homeland....why? simply because here, I am not denied opportunities.

N coming back to the news part.
Got to know some पाखंडी बाबा kidnapped a girl. Apparently, she was in depression and her mother took her to meet the Swami Baba........................Why? Did she not know of psycologists?or giving time to heal?
I mean there was one Sri Sai Baba....n then there are others....who are bogus. When will we realise this?

Coming to the lighter part,
We are so used to big publicity...Guess one IT guy was going to Chicago and his family ws ecstatic.
So what do they do...they ggive an ad.

 (This one is on the internet...have no intention of offending anyone...but it IS hilarious)
LMAO

And then, there is the photo of supposed new jersey design for Pune IPL team doing rounds on the internet and social media pages. Truely laughable.



hehehehhehehehe.
Hopefully you enjoyed this post, and now hoping you have a wonderful day ahead.
Keep reading.
:-)

आठवणीतल्या गोष्टी: खडका कोथिंबीर (भाग 1)



2 comments
आजी कडून गोष्ट ऐकण्याची  मज्जा वेगळीच आहे बुवा!!  कधी घास भरवतांना, कधी रात्री थोपटत, कधी बागेत झोपाळ्याला झोका देतांना!

शांताईने (माझी आजी) मला बऱ्याच गोष्टी ऐकवल्या. गोष्टी सांगतांना शांताई मला एका वेगळ्याच दुनियेत, अडव्हेनचर ट्रीप वर, न्यायची. एक जादूची नागरी, राजा, त्याची आवडती राणी आणि नावडती राणी, प्रजा, राजकन्या-राजपुत्र, युद्ध, खजिना, आणि या सगळ्यांना बांधणारा एक अफलातून जादूचा धागा.

अशीच एक गोष्ट तिने सांगितलेली, मला अजून आठवते.

खडका कोथिंबीर

फार फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे ही.

आटपाट नगरीचा एक राजा होता. राजा शूर-वीर अन दयाळू होता. त्याच्या प्रजेचेही त्याच्यावर खूप प्रेम होते. अश्या या राजाची एक सुंदर राणी होती. राणी दिसायला इतकी सुंदर, जणू एक परीच ती! जितकी दिसायला सुंदर, तितकीच स्वभावाने निर्मळ. त्यांना दोन गोड छोटी मुलं...मोठी  राजकन्या आणि धाकटा राजकुमार!! दोघेही आई-बाबा आपल्या मुलांवर खूप प्रेम करीचे. राणी त्यांना बऱ्याच गोष्टी सांगायची, गाणी शिकवायची आणि भरपूर खेळायची त्यांच्याशी.

पण एके दिवस असे होते कि राणीला बरे नाहीसे होते. वैद्यबुवा येतात, औषधे देतात, काढे पाजतात, तरी राणी काही बरी होईना.  महालात नैराश्य घर करून बसतं. राजकुमार आणि राजकन्या काय! कोणालाच काळात नव्ह्तं कि राणी ला काय झालय. अशेच कघी दिवस गेले. आणि एके दिवस राणी देवाघरी गेली. सारी आटपाट नगरी दुःखात बुडते. राजा तर तहान-भूकही विसरतो. नुसताच विचार करत बसायचा. राजकुमार आणि राजकन्येला समजेना कि आपली आई आपल्याला सोडून देवाकडे का गेली? बरेच दिवस असे गेले.

पण राज्याचा कार्यभार परत सुरळीत चालू व्हायलाच हवा! राजा आणि त्याच्या मुलाचं आयुष्यही पुढे नीट जावं म्हणूनच तर दरबारातल्या वझीरांनी राजाला दुसरा लग्न करायला सांगतात. आणि नवीन राणी राजमहालात येते. राजकुमार आणि राजकन्येला नवीन आई मिळते.

ही नवीन राणी देखील दिसायला सुरेख होती. पण स्वार्थी होती. तिला  राजकुमार आणि राजकन्येचा उगाच खूप राग यायचा. सगळे दरबारी, राजकुमार आणि राजकन्येवर खूप माया करायचे. हे तिला सहन नाही व्हायचे. राजा समोर त्यांच्यावर  माया करायची, पण मनातल्या मनात, त्यांना महालातून बाहेर कसं काढून टाकता येईल असा विचार करायची.

एके दिवशी राणीला समझते कि ती आई होणार आहे. मग तर तिला राजकुमार आणि राजकन्येचा आणखी राग येउ लागतो. काही दिवसातच राजा एक युद्ध लढायला निघून जातो. तर राणी छोट्या राजकुमार आणि राजकन्येला त्रास द्यायला सुरुवात करते. त्यांना उपाशी ठेवते, बरीच कामे करायला लावते....जणू ते राजकुमार व राजकन्या नसून, कोणी महालातले नोकर आहेत. आणि मग एके दिवशी राणी निश्चय करते, कि राजकुमार आणि राजकन्येला मारून टाकायचे. म्हणजे राणीला जे बाळ होईल, त्याला सगळ राज्य मिळेल ना! एके दिवशी ती राजकुमार आणि राज्कान्येसाठी खाउ बनवते...पण त्याच्यात विष मिसलावते. राजकुमाराला खूप भूक लागली असते, म्हणून तो ताई ला विचारतो, "मला कि नई खूप भूक लागली आहेय ती...मी खाउ का तुझा खाउ?". हे ऐकून राजकन्या आपलं वाटा त्याला देते....पण खातच, राजकुमार निपचित पडतो....ना हलत न चालत.

महाल परत  दुःखात बुडतो....राजकन्या एकटी पडते...राजाही दूर देशी युद्ध-भूमीवर असतो.......पण राणीला बरच वाटत असतं. ती विचार करते कि आता राजकन्येला इतका त्रास देउया कि ती स्वतः पळून जाईल. राजकन्या आता दासी सारखी राहू लागते. कोणी तिच्या बाजूने काही बोलले, तर त्याला काळ-कोठडीत बंद करते. सगळे घाबरून असतात राणीला. एके दिवशी राणी फर्मान काढते कि राजकन्येचे जेवण बंद करायचे, कारण ती नीट काम करत नाही. राजकन्या खूप रडते. पण कोणी काही बोलू शकत नाही, व करू शकत नाही.

त्या रात्री राजकन्येच्या स्वप्नात येतो तिचा भाऊ.......छोटा राजकुमार!
तो म्हणतो, "ताई तुला भूक लागली कि आपल्या महालाजवळच्या तलावा कडे ये. तिथे एक मोठा खडक आहे....मी कोथिंबीर म्हणून उगवेन. तू खा."

राजकन्येला खूप भूक लागली असते...ती, भवानी सांगितल्या प्रमाणे दररोज खडका जवळ जाउ लागते....आणि खरचकी!!!! तिथे कोथिंबीर असते. ती खूप मनसोक्त खाते. बरेच दिवस होतात राजकान्येत काही बदल दिसत नाही म्हणून राणी तिच्या पाठी गुप्तहेर लावते...ती काय करते, कुठे इतका खाते कि अजून टुनटुणित आहे?

जेव्हा राणीला सगळा हा कोथिम्बीरीचा प्रकार कळतो, तेव्हा तिला खूप खूप राग येतो आणि ती सैनिकाना तो खडक व ती कोथिंबीर, दोन्ही जाळून टाकायचा आदेश देते. राजकन्या जेव्हा परत जाते तीठेय खायला तेव्हा तिला काहीच सापडत नाही. ती निराश होउन खूप रडते.

त्या रात्री राजकुमार परत तिच्या स्वप्नात येतो वा म्हणतो, "एss, ताई-बाई, मला तुझी खूप खूप काळजी वाटते ग. मला माहित आहे तुला त्रास होतोय किती ते. तुला भूक लागली ना, कि आपल्या महालाजवळच्या तलावा कडे ये. तिथे मी मासा बनून तुज्या कडे तलावातले खाद्य घेउन येईन....तू खा."

(Continued on to the next post)

आठवणीतल्या गोष्टी: खडका कोथिंबीर (भाग 2)



0 comments
(Continued from part 1......)


त्या रात्री राजकुमार परत तिच्या स्वप्नात येतो वा म्हणतो, "एss, ताई-बाई, मला तुझी खूप खूप काळजी वाटते ग. मला माहित आहे तुला त्रास होतोय किती ते. तुला भूक लागली ना, कि आपल्या महालाजवळच्या तलावा कडे ये. तिथे मी मासा बनून तुज्या कडे तलावातले खाद्य घेउन येईन....तू खा." ती, भवानी सांगितल्या प्रमाणे तलावा जवळ जाते....आणि खरच!!!! तीथे एक सोनेरी रंगाचा मासा तोंडात तलावातली वनस्पती घेउन काठाजवळ थांबला असतो. ती खूप मनसोक्त खाते. राजकन्येची ही तलावाची दररोजची वारी पाहून राणीला संशय येतो; आणि म्हणून राणी तिच्या (राजकन्येच्या) पाठी परत गुप्तहेर लावते...ती काय करते, कुठे इतके खाते कि अजून टुनटुणित आहे? जेव्हा राणीला सगळा हा माश्याचा प्रकार कळतो, तेव्हा तिला खूप-खूप राग येतो आणि ती सैनिकाना तो मासा पकडायला सांगते. राणी स्वतः मासा शिजवून लोकांना खायला घालते.

राजकन्या जेव्हा परत तलावा जवळ जाते तेव्हा तिला काहीच सापडत नाही. ती निराश होउन खूप रडते. त्या रात्री राजकुमार परत तिच्या स्वप्नात येतो वा म्हणतो, "एss, माझे गोड ताये, काळजी नको करूस ग. मला माहित आहे तुला त्रास होतोय किती ते. तुला भूक लागली ना, कि आपल्या महालाजवळच्या बागेत ये. तिथे एक मोठे आंब्याचे झाड आहेय. तीठेय खालच्या फांदीवर मी पोपट-रुपात असेन. तुला खायला फळं आणेन. तू खा." 
राजकन्या, भावानी सांगितल्या प्रमाणे आंब्याच्या झाडाकडे जाते....आणि खरच!!!! तीथे एक सुंदर पोपट अपुल्या चोचीत फळं घेउन वात पाहत बसला असतो. ती खूप मनसोक्त खाते. बरेच दिवस होतात राजकान्येत परत काही बदल दिसत नाही म्हणून राणी तिच्या पाठी परत गुप्तहेर लावते...ती काय करते, कुठे इतका खाते कि अजून टुनटुणित आहे? जेव्हा राणीला ह्या पोपटाबद्दल समझतं, तेव्हा तिला खूप-खूप राग येतो आणि ती सैनिकाना तो पोपट पकडून मारायला सांगते.राजकन्या जेव्हा परत बागेत जाते तेव्हा तिला काहीच सापडत नाही. ती निराश होउन खूप रडते.

त्या रात्री राजकुमार परत तिच्या स्वप्नात येतो वा म्हणतो, "एss, माझे तायडे, रडू नकोस ग. मला माहित आहे तुला त्रास होतोय किती ते. तुला भूक लागली ना, कि आपल्या महालाजवळच्या देवळात ये. तिथे मी मोर बनून तुझ्याकडे मंदिरातला घेउन येईन....तू खा."
भावानी सांगितल्या प्रमाणे राजकन्या देवळात जाउ लागते.....आणि खरच!!!! तीथे एक सुंदर मोर अपुल्या चोचीत देवाचा प्रसाद घेउन राजकन्येची वाट पाहत बसला असतो. ती खूप मनसोक्त खाते. जेव्हा राणीला ह्या देवळाचे गुपित कळते, तेव्हा तिला खूप खूप राग येतो आणि ती सैनिकाना मोराला पकडून मारायला सांगते.राजकन्या जेव्हा परत देवळात जाते तेव्हा तिला काहीच सापडत नाही. ती निराश होउन खूप रडते.

त्या रात्री राजकुमार परत तिच्या स्वप्नात येतो वा म्हणतो, "अगं तायडे-मायडे, रडू नकोस  ग. मला माहित आहे तुला त्रास होतोय किती ते. तुला राणी खूप छळते ना? आता नीट ऐक मी काय सांगतोय ते. आपल्या राणी-आईला बाळ होणार आहे, हे तुला ठाउक आहेच. पण तुला हे माहित नाही, कि बाळ होयच्या दोन दिवस आधी आपले बाबा महालात परतणार आहेत. त्यांच्या समोर, राणी तुला खूप प्रेम देइल. काही बोलू नकोस. मग राणीच्या पोटी मी जन्म घेउन परत तुझा भाऊ म्हणून येइन. बारश्याच्या दिवशी आजू-बाजू च्या नगरातले राजा-राणी वा बरेच नातेवाईक येतील. माझे नाव ठेवायच्या वेळी, जेव्हा मला पाळण्यात राणी ठेवेल, तेव्हा मी खूप जोर-जोरात रडेन आणि थांबणारच नाही. मग तू मला मांडीत घे आणि ही अंगाई गा. मी लगेच गप्प होईन आणि झोपेन. मग तुला सगळे विचारतील कि हे की गाणं आहे. आणि तेव्हा तू सगळ्याना आपली गोष्ट सांग. बाबा युद्धाला गेल्या पासून ते आजवर."
राजकन्या भावाला वाचन देते कि त्याने सांगितल्या प्रमाणे ती वागेल. 

राजा परत येतो, राणीच राजकन्येसाठी खोट प्रेम ओतू जात. राजाला छोट्या राजकुमारच्या मृत्यूचे समझते, त्याला दुःख होत. पण येणाऱ्या बाळासाठी तो आतुर असतो. राजकुमाराने सांगितल्याप्रमाणे राणी ला राजपुत्र होतो. बारश्याच्या दिवस येतो...आजू-बाजू च्या नगरातले राजा-राणी वा बरेच नातेवाईक आले असतात. नाव ठेवायची वेळ येते आणि म्हणून राणी बाळाला पाळण्यात ठेवायला जाते...तर काय!!.....बाळ जोर-जोरात रडू लागता...काही केल्या शांत होत नाही. बराच वेळ रडत असतं...राणी जवळ घेते, राजा घेतो....काही केल्या बाळाचे रडणं थांबे ना. मग राजकन्या विचारते, " मी घेउ का बाळाला?".
"अगं आमच्या कडून नाही अवरत, तर तू की करणार?" असा राणी उत्तर देते...पण राजा बाळाला राजकन्येकडे देतो....नि म्हणतो, " बघ तुला त्याला शांत करता येतंय का?"
राजकन्या बाळाला मांडीवर झोपवते, व अंगाई गाउ लागते,

"खडका कोथिंबीर,
नदीतला मासा,
आंब्यावरी कीर,
देवादारी मोर,
झोप रे भौराया आता...........................

आणि गम्मत म्हणजे अशी कि बाळ शांत होतं आणि मस्त झोपून जाता. सगळे आश्चर्यचकित होतात.... राणी तर म्हणते कि राज्कान्येनी जादू केली.....हे काय गाणं आहे, हा सगळ्यांनाच मोठा प्रश्न पडतो. राजा ही विचारतो कि हे अगळ-वेगळं की अंगाई गीत आहे? 

तेव्हा राजकन्या सगळी गोष्ट सांगते. 

राजाला खूप राग येतो..वाझीरांशी बोलून तो राणीसाठी शिक्षा ठरवतो...."आटपाट नगरीच्या एका चौकात, एक पिंजरा उभा करा आणि राणीला त्यात बंद करा. येणाऱ्या-जाणाऱ्यांनी राणी ला दगड, अंडी मारायची," असा फर्मान काढतो. 

काही दिवसानंतर राजकन्या राजा कडे जाते व राणीला सोडून द्या अशी फिर्याद करते.....

राणीलाही तिची चूक समजते......ती सगळ्यांची माफी मागते...

आणि अश्याप्रकारे सगळे परत महालात सुखाने राहू लागतात.


Delulaa and I



5 comments
Guys, Ta da!!!!Meet Delulaa (to be pronounced as डलूला )!!!

What should I say about Delulaa?Delulaa is one hell of a chick!My close friend. Maybe we are joint at the hip. Kind of like Siamese Twins. Its a wonder how Delulaa understands my true feelings about everything. She understands what ticks me off the right or wrong way. And she is exactly opposite of what I am and what I stand for.
I don't like to voice my opinions and reactions untill extreemly necessary! And then there is Delulaa, having her say on everything....mostly a critique. The quieter I am on my thoughts.....the more vocal she is. There have been numerous occasions when I nod my head noiselessly and Delulaa does a verbal tandav.

Some months back, me and my friend Richa, we had been to this swimming pool near our house. Now we were in this small (4 people-long) queue for the entry-tickets. And the ticket-vending guy was in no mood to give the tickets soon.....
Why??? Coz he didn't know to operate the computer. So there came another elderly guy. He taught him the operations in 20 minutes of time and 10 minutes later, we got the ticket. All of us were waiting patiently in the line...All but Delulaa. By the time ticket vending actually started, Delulaa had a fit....so much of time wasted!! She was shrieking at the top of her voice, in Mumbaiyya Hindi," Arrey!!!Jaldi-Jaldi kar be!!!Akkha zindagi lagayegaa kya ticket dene mein???!!!"
Then in a softer note, "hajaam!!"

And this is not just one of the ocassions. There have been plenty.

Then once, when I was in the crowded tram, getting ready to get down at my stop. The crowd in front of me won't just budge. And they did not even want to get down....They were standing just there blocking the door...clucking like hens and roosters, thinking if they should move or not. Delulaa was hysterical.
"Abbe, hil na bey!"
"Utarnaa nahi hai toh kyun khada hai beech mein?"
And while alighting from the tram, Delulaa concluded aloud that Dutch lack civic sense, just becaue they have never really witnessed crowds.
I would have been mortified, if I would have done something like that.
But trust her to get away with something like this.

The other day in the grocery store.
There are three billing counters and even during the rush hour, they were operating on one. The other store guys were just moving around the store. After a wait of ten minutes, I got my time at the counter. All my take-away lunch goodies were packed in a frail paper bag, which did not have handles.
Delulaa wondered (again aloud) if she was supposed to carry all this, and if any store guys would help if the bag tore open.
She promptly got a carry bag. It all ended when Delulaa rolled her big eyes and quipped....in my mind....."why was he hiding those bags?"
All these incidents don't bother me because I have accepted that Amsterdam is a sleepy town. In fact, I have come to liking the sluggishness. But Delulaa, she wants to have the best of both worlds.
The slow pace of the Dutchland and the ability to poke fun at it like a true blue Mumbaiyya.
newer post older post

Recent Comments

Search This Blog